प्रशासक न्यूज,दि.२सप्टेंबर
आशिया कपमधील तिसरा सामना टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. दोन्ही संघ चार वर्षानंतर वन डे क्रिकेटमध्ये आमनेसामने आले आहेत. दोघांची हेड-हेड कामगिरी पाहिली तर आशिया कप मध्ये दोन्ही संघ १३ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत यामधील ७ सामन्यात टीम इंडियाने तर ५ वेळा पाकिस्तान संघाने विजय मिळवला आहे.
हाय-व्होल्टेज सामन्याकडे अवघ्या क्रिकेट वर्तुळात लक्ष लागलेलं आहे. सामना दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आता 4 वर्षांनी आमने सामने येणार असून आज हा महामुकाबला होणार आहे. आता हा सामना जिंकून पाकिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्याची संधी आहे. तर टीम इंडिया विजयी सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आता 4 वर्षांनी आमने सामने येणार असून आज हा महामुकाबला होणार आहे. आता हा सामना जिंकून पाकिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्याची संधी आहे. तर टीम इंडिया विजयी सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
आज रंगणार हायहोल्टेज ड्रामा,कट्टर प्रतिस्पर्धी चार वर्ष्यानंतर आमने सामने
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०१, २०२३
Rating:
Reviewed by Prashasak
on
सप्टेंबर ०१, २०२३
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: